संयोजकाचे मनोगत – तेजाली शहासने राष्ट्रभक्ती हा एक शब्द नसून संस्कृती, विचार, परंपरा आणि इतिहास यांचे जतन व संवर्धन करण्याची ती प्रक्रिया आहे. बहुभाषिक
हवेचे, पाण्याचे, ध्वनीचे, अन्नाचे प्रदूषण करीत, गर्दी व वाहतूक समस्या निर्माण यंत्रणा कोणती असेल तर ती म्हणजे ग्रामपंचायती पासून महापालिकांपर्यंत चालणारी अर्धवटांची लोकशाही होय. जनहिताला
भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाचा इतिहास सर्व दूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या धर्मादाय संस्थेची स्थापना ठाणे येथे २००० साली झाली. परिचय ही संस्था म्हणजे